Lokmat News | 2017 मध्ये हजारो कोट्यवधींचा भारत देश सोडला | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

गेल्या वर्षभरात तब्बल सात हजार कोट्यधीश भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडून, दुसऱ्या देशात स्थलांतर केल्याचं समोर आलं आहे.2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 16 टक्क्यापेक्षा अधिक कोट्यधीशांनी भारताचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळवलं. 2016 मध्ये हा आकडा सहा हजार होता. त्यापूर्वी 2015 मध्ये चार हजार भारतीय कोट्यधीशांनी आपलं नागरिकत्व सोडून इतर देशात स्थायिक झाले होते. |



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS