देशभर एक देश, एक निवडणूक या नव्या प्रस्तावाने विविध प्रतिक्रिया राजकीय नेते देत आहेत. संजय राऊत यांनी "ही नो इलेक्शनची सुरुवात असल्याचं", म्हणत भाजपवर जोरदार टीका केली. तर इकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राऊतांचा बोलण्यात हात कोण धरणार अस म्हणून मिश्किल टोला लगावला आहे.