तीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर अवकाळी पावसाचं पाणी, शेतकऱ्यांनी व्यक्त केली व्यथा

ETVBHARAT 2025-05-24

Views 37

राज्यातील शेतकरी सध्या उन्हाळ्यात होणाऱ्या पिकांच्या कापणीच्या तयारीत आहे. परंतु, अमरावती जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळं तीळ उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS